manisha shete

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह

मैत्री वधुवरांची ! मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे […]

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह Read More »

युवती विभाग

ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग ‘संघटन हे सर्व देशप्रश्नांसाठीचे योग्य उत्तर आहे’ ही भूमिका ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे. त्याच भूमिकेने युवतींचे संघटन करण्यासाठी युवती विभाग काम करतो. युवती विभाग म्हणजे वय वर्षे १० ते ६० मधील ‘युवतींसाठी’ संघटनात्मक रचना! १९६४ पासून युवतींच्या संघटनाची सुरुवात स्वतः प्रबोधिनीचे आद्य संचालक संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी तेव्हाच्या युवती

युवती विभाग Read More »

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न

१) अस्थी आणण्यास कोणी जावे ? मृताच्या पत्नीसहित घरच्या ५ महिलांनी अस्थिसंकलनास जावे असे सांगितले आहे. घरी पाच जणी नसल्यास शेजारच्या महिला बरोबर घ्याव्यात. अलीकडील काळात  सोईनुसार असे निर्णय करावेत. २) श्राद्ध म्हणजे काय ? देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् | पितृन्‌‍ उद्दिश्य विप्रेभ्यः दत्तं श्राद्धं उदाहृतम्‌॥ (ब्रह्मपुराण)        योग्य स्थळी,

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न Read More »

परिशिष्ट

धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन  माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे दिसते. अशा रोगनाशक गोष्टींची लोकांना ओळख राहावी यासाठी त्या धर्माशी जोडल्या असाव्यात असे वाटते. गणपतीच्या आवडीची म्हणून जी पत्री सांगतात ती सारीच्या सारी औषधी वनस्पतींची आहे हे

परिशिष्ट Read More »

प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….

मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की  धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न  होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही

प्रत्यक्ष धर्मविधी करताना …. Read More »