संत्रिका सुवर्ण महोत्सव

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २)

लेख क्र. २२ २६/६/२०२५ मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची […]

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २) Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १)

लेख क्र. २१ २५/६/२०२५ डॉ. सुरुची पांडे यांनी केवळ संस्कृत अभ्यासक नाही तर सामान्य वाचकाला नजरेसमोर ठेवून ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ हा प्रकल्प संत्रिकेमध्ये हाती घेतला. त्यासाठी त्यांना मा. श्री. यशवंतराव लेले व मा. डॉ. प्रमोद लाळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत साहित्याचा इतिहास या विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ भागांमध्ये केला गेला

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १) Read More »

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप

लेख क्र. २० २४/६/२०२५ अतिवृष्टी, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी ओढवते, मोठा विनाश होतो. अशीच एक विनाशकारी आपत्ती म्हणजे भूकंप. किल्लारी (१९९३) हा भीषण भूकंप अनुभवल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली की प्राचीन काळी झालेल्या भूकंपाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उत्सुकतेपोटी संत्रिकेतील मा. श्री. यशवंतराव लेले, प्रा. शुभांगी देवरे व डॉ. वसंत शंकर लेले यांनी

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप Read More »

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान

लेख क्र. १९ २३/६/२०२५ अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्याला गती दिली. या प्रकल्पाला नागपूरचे ७४ वर्षीय स्थापत्य

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान Read More »

अवेस्ता आणि संस्कृत : महत्वपूर्ण संशोधन

लेख क्र. १८ २२/६/२०२५ ‘अवेस्ता’ हा प्राचीन इराणचा व पारशी लोकांचा धर्मग्रंथ. इराणातील गबर नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचाही हा धर्मग्रंथ आहे. इराण देश हे पारशी लोकांचे मूळ वसतिस्थान होय. झरथुष्ट्र हा त्यांचा प्रेषित तिथेच उदयाला आला. त्याने सनपूर्व ६००च्या सुमारास आपला धार्मिक संदेश तिथल्या लोकांना दिला. त्याने लोकांना जे उपदेश वेळोवेळी दिले, त्यांचा संग्रह म्हणजे

अवेस्ता आणि संस्कृत : महत्वपूर्ण संशोधन Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २)

लेख क्र. १७ २१/६/२०२५ आपल्याच भाषांची आपणच कशी बिकट स्थिती करीत आहोत. बरेचदा पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवतात. तसेच सरकारही काही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे हिंदी, मराठी, बंगाली इ. भाषा हिंग्लिश, मिंग्लिश, बिंग्लिश अशा झाल्या आहेत हे आपण मागच्या भागात बघितले. आता हा भाग आपल्याला सांगतो की संत ज्ञानेश्वर, संत तुलसीदास यांनी त्यांच्या

भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २) Read More »

महिलांकडे समाजधुरीणांनी लक्ष देण्याची गरज

लेख क्र. १५ १९/६/२०२५ धर्मनिर्णय मंडळाच्या कार्यास महिलांचाही हातभार बराच लागला. धार्मिक विधींमध्ये स्त्रियांचे अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत, तसेच सकेशा विधवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकतात असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय मंडळाने नोंदवले आहेत. तथापि नव्या युगातील महिलांच्या सामाजिक आणि संसारिक अडचणी दूर व्हाव्या अशासाठी मंडळाने एकही अधिवेशन घेतले नाही किंवा तसला विशेष निर्णय केलेला नाही

महिलांकडे समाजधुरीणांनी लक्ष देण्याची गरज Read More »

सौर कालदर्शिकेची कथा

लेख क्र. १३ १७/६/२०२५ धर्मनिर्णय मंडळाचे संत्रिकेने जे जे काम स्वीकारले त्यात आजही सवय नसेल तर पाहिल्यावर नक्की गोंधळून जाणार असा एक विषय म्हणजे राष्ट्रीय सौर कालदर्शिका! संत्रिकेमध्ये दर वर्षी आवर्जून सौर कालदर्शिका प्रकाशित केली जाते ज्याच्यामधे सौर दिनांक मोठ्या आकड्यात व ग्रेगोरियन दिनांक लहान आकड्यात असतात. संस्काराच्या चौकशीसाठी आलेले यजमान दिनांक सांगण्यासाठी भिंतीवरील कालदर्शिका

सौर कालदर्शिकेची कथा Read More »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २)

लेख क्र. ११ १५/६/२०२५ लेखाच्या पहिल्या भागात प्राचीन वर्णव्यवस्था कशी होती ते सांगितले. या भागात ‘स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या. यांचा थोडक्यात आढावा मा. श्री. यशवंतराव लेले यांनी घेतला आहे. समाज-सुधारणा – इंग्रजी राजवटीत आगगाडीसारखी परिवहन साधने आली. जातपात न पाहता प्रवासी

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २) Read More »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)

लेख क्र. १० १४/६/२०२५ मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला ‘समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..’ लेख दोन भागांमध्ये येथे सादर करीत आहोत. मा. श्री. यशवंतराव ज्ञान प्रबोधिनीतील

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १) Read More »