संत्रिका सुवर्ण महोत्सव

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 3

६ जून २०२५ लेख क्र. ३ भाग २ मध्ये संस्कृत मधील अभ्यास व संशोधन यावरती श्री.अर्जुनवाडकर यांनी केलेले विवेचन व काय काय करता येईल याच्याही कल्पना मांडल्या होत्या. कामाच्या उत्तम कल्पना स्फुरल्या तरी त्या पूर्णत्वास नेण्यासाठी योग्य मनुष्यबळ हवेच!  या भागात  संस्कृत मध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ का मिळत नाही? संस्कृत बद्दल आस्था का वाटत नाही? […]

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 3 Read More »

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 2

संत्रिका सुवर्ण महोत्सव ५ जून २०२५ लेख क्र. २ या भागात श्री.अर्जुनवाडकरांनी संस्कृतचे देशासाठी काय महत्त्व आहे, त्या महत्त्वाला अनुसरून संत्रिका-विभागाचे काम काय असेल, याबद्दलचे त्यांचे प्रदीर्घ चिंतन मांडले आहे. हे लिहिताना सध्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.  संस्कृतच्या अभ्यासकांनी संस्कृत सोबत पाली,प्राकृतचे ज्ञान करून घ्यायला पाहिजे असे लिहिताना; १.संस्कृतमधील संशोधन अधिक समाजोपयोगी

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 2 Read More »

sanskrit-sanskriti-sanshodhika(santrika)-part 1

लेख क्र. १ ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) या विभागाच्या कामाची सुरुवात १९७५ साली प्रा. कृष्ण. श्री. अर्जुनवाडकर, जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व प्रबोधिनीशी सुरुवातीपासून जोडले गेले होते, त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. काम सुरु झाल्यानंतर साधारण ४ वर्षांनंतर झालेल्या कामाबद्दल व भावी काळात संत्रिकेकडून अपेक्षित कामाबद्दल त्यांनी ज्ञान प्रबोधिनी, खंड २ मध्ये इंग्रजी भाषेत विस्तृत

sanskrit-sanskriti-sanshodhika(santrika)-part 1 Read More »

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका

२२ जुलै १९७५ ते २२ जुलै २०२५ वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली.  ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर  २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका Read More »

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन

लातूर येथे सेवाभावाने, संघटनवृत्तीने श्री विवेकानंद रुग्णालय चालविणार्‍या डॉ. अ. ल. कुकडे यांच्या वडिलांचे निधन १९७७ मध्ये झाले. तेव्हा त्यांनी संत्रिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी प्रणीत श्राद्धविधी केला होता. तसेच, रुग्णालयातील मंदिरात गणेश प्रतिष्ठापना सुद्धा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीकडून केली होती. तेव्हा त्यांनी या दोन्ही विधींचे वर्णन केले होते. संत्रिका विभाग सुवर्ण-महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६ २०/६/२०२५ संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, प्रा. यशवंत लेले, डॉ. म. अ. मेहेंदळे (भांडारकर संस्था), पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. सरोजा भाटे,

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १) Read More »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

लेख क्र. ३० ०४/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे विचार व कार्य भारतीय स्त्री-पुरुषांनी आत्मसात करायला हवेत असा यशवंतरावांचा आग्रह आहे. राष्ट्र – स्वामी

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »