परिवर्तन का व कसे? (भाग २)
लेख क्र. ८ १२/०६/२०२५ संत ज्ञानेश्वरांनी प्रथम परिवर्तनाचा पाया घातला. पुढे अनेक संतांनी हे परिवर्तनाचे काम चालू ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनासाठी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याप्रमाणे धर्मनिर्णय मंडळातील अनेक विद्वानांनी धर्मपरिवर्तनाचा एक टप्पा म्हणून विवाह, उपनयन इ. संस्कारांच्या छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या हे आपण पहिल्या भागात बघितले. धर्मनिर्णय मंडळाच्या विविध अधिवेशनांमध्ये अस्पृश्यता निर्मूलन, […]
परिवर्तन का व कसे? (भाग २) Read More »