यशवंतराव लेले

परिवर्तन का व कसे? (भाग २)

लेख क्र. ८ १२/०६/२०२५ संत ज्ञानेश्वरांनी प्रथम परिवर्तनाचा पाया घातला. पुढे अनेक संतांनी हे परिवर्तनाचे काम चालू ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनासाठी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याप्रमाणे धर्मनिर्णय मंडळातील अनेक विद्वानांनी धर्मपरिवर्तनाचा एक टप्पा म्हणून विवाह, उपनयन इ. संस्कारांच्या छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या हे आपण पहिल्या भागात बघितले. धर्मनिर्णय मंडळाच्या विविध अधिवेशनांमध्ये अस्पृश्यता निर्मूलन, […]

परिवर्तन का व कसे? (भाग २) Read More »

परिवर्तन का व कसे? (भाग १)

लेख क्र. ७ ११ जून २०२५ मागील दोन लेखात आपण ‘वटपौर्णिमा व वटसावित्री व्रत’ याविषयी माहिती बघितली व आजच्या काळानुसार व्रतात काय व कसे बदल आवश्यक आहेत ते बघितले. परिवर्तनाच्या या हेतूला अनुसरून श्री. यशवंतराव लेले व प्रज्ञा जेरे (अंजळ) यांनी ‘धर्मविधींच्या अंतरंगात’ हे पुस्तक लिहिले व ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केले. या पुस्तकातील ‘परिवर्तन का

परिवर्तन का व कसे? (भाग १) Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६ २०/६/२०२५ संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, प्रा. यशवंत लेले, डॉ. म. अ. मेहेंदळे (भांडारकर संस्था), पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. सरोजा भाटे,

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १) Read More »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

लेख क्र. ३० ०४/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे विचार व कार्य भारतीय स्त्री-पुरुषांनी आत्मसात करायला हवेत असा यशवंतरावांचा आग्रह आहे. राष्ट्र – स्वामी

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो

श्री. यशवंतराव लेले इतिहास हे राष्ट्रनिर्मितीचे फार मोठे साधन आहे, याचा आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडलेला असला आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा विकृत जातीय विपर्यास खपवून घेण्यापर्यंत आपल्याकडील अनेक विचारवंतांचीही मजल गेलेली असली तरी पाकिस्तानात मात्र त्यांच्याच दृष्टीने इतिहास शिकवला जातो. त्यात काय काय सांगितले जाते, याचा एका पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने घेतलेला आढावा. बरेच दिवस जिज्ञासा होती की

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो Read More »

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह

मैत्री वधुवरांची ! मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह Read More »