ग्रामविकासाचे वर्तमान व भविष्य
सुभाष देशपांडे सुवर्ण महोत्सवाची पार्श्वभूमी : सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राला येत्या १०-१५ वर्षांत आपले राज्य देशातील एक सर्वोत्तम राज्य व्हावे, अशी इच्छा आहे. एवढेच नव्हे, तर जागतिकीकरणाने खुल्या झालेल्या अर्थव्यवस्थेत आपण युरोपातील एखाद्या विकसित देशाच्या पंक्तीला जाऊन बसावे, अशीही आकांक्षा अनेकांच्या मनात आहे. जवळ जवळ १० ।। कोटींचा महाराष्ट्र, जो आगामी १० वर्षात १५ कोटींच्या घरात […]
ग्रामविकासाचे वर्तमान व भविष्य Read More »