संत्रिका सुवर्ण महोत्सव

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका

२२ जुलै १९७५ ते २२ जुलै २०२५ वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली.  ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर  २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत […]

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका Read More »

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन

लातूर येथे सेवाभावाने, संघटनवृत्तीने श्री विवेकानंद रुग्णालय चालविणार्‍या डॉ. अ. ल. कुकडे यांच्या वडिलांचे निधन १९७७ मध्ये झाले. तेव्हा त्यांनी संत्रिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी प्रणीत श्राद्धविधी केला होता. तसेच, रुग्णालयातील मंदिरात गणेश प्रतिष्ठापना सुद्धा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीकडून केली होती. तेव्हा त्यांनी या दोन्ही विधींचे वर्णन केले होते. संत्रिका विभाग सुवर्ण-महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय?

श्री. यशवंतराव लेले 2011 साली केंद्रिय हिंदी समितीने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक परिपत्रक काढले होते. त्यात हिंदी भाषा सोपी केली जावी असे म्हटले होते. हिंदी सह अन्य भारतीय भाषांमध्ये झालेली इंग्रजीची सरमिसळ, एकूणच भाषांची झालेली दयनीय स्थिती आणि त्यातून निघालेले केंद्राचे परिपत्रक पाहून श्री. यशवंतराव लेले यांनी त्यांचे विचार लेखाच्या रूपात प्रकट केले. त्यांचा हा लेख

भारतीय भाषांचे भवितव्य काय? Read More »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

श्री. यशवंतराव लेले ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त 2011 मध्ये श्री. यशवंतराव लेले यांचा हा लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी मांडले आहेत. संत्रिका विभागाच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त हा लेख पुनर्प्रकाशित केला जात आहे.   राष्ट्र – स्वामी विवेकानंदांनी एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानचा सखोल विचार केलेला आहे. ‘हिंदुस्थानातील राष्ट्र म्हणजे

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »