योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’
१० जून २०२५ लेख क्र. ६ मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून ‘ ‘Savitri: A legend and […]
योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’ Read More »