ज्ञान प्रबोधिनी प्रणित शैक्षणिक संस्कार

विद्याव्रत उपासना

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीमध्ये आधुनिक स्वरूपात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार सुरू झाला, त्याला आता पंचेचाळीस वर्षे होतील. पहिली वीस वर्षे हा विद्याव्रत संस्कार ज्ञान प्रबोधिनीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच मुख्यतः होत असे. त्यानंतरची पंचवीस वर्षे मात्र महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून आणि पालकांनी किंवा स्वयंसेवी वृत्तीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या अनौपचारिक गटांमध्येही, हजारो विद्यार्थ्यांसाठी हा विद्याव्रत संस्कार झालेला आहे. […]

विद्याव्रत उपासना Read More »

वर्षांत उपासना – प्रौढ सदस्यांसाठी

प्रस्तावना वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ तुरळक स्वरूपात अजूनही कुठे-कुठे चालू असतो. उत्सर्जन किंवा वर्षान्त हा संस्कार मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बंद पडला होता. आधुनिक काळातील शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाशी आणि सांगतेशी अनुक्रमे वर्षारम्भ आणि वर्षान्ताची सांगड ज्ञान प्रबोधिनीने

वर्षांत उपासना – प्रौढ सदस्यांसाठी Read More »

वर्षारंभ उपासना – प्रौढ सदस्यांसाठी

प्रस्तावना  भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून

वर्षारंभ उपासना – प्रौढ सदस्यांसाठी Read More »

वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना आपण बलसंवर्धन आणि ज्ञानविज्ञानाची साधना करण्याचे व्रत आठवीमध्ये असतानाच घेतले असेल अथवा तसा केवळ विचार केला असेल. इतक्या वर्षांत कधी आपण व्रताचे काटेकोर पालन केले असेल, तर प्रसंगी विचाराचे आचरणात रूपान्तर झाले नसेल, व्रत पालनात खंडही पडला असेल. आपल्याला ब्रह्मचर्यव्रताचा अंगीकार करून जे जे साधावयाचे होते त्या पैकी कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या व कोणकोणत्या

वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर Read More »

वर्षारंभ उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून

वर्षारंभ उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर Read More »

वर्षांत उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ तुरळक स्वरूपात अजूनही कुठे-कुठे चालू असतो. उत्सर्जन किंवा वर्षान्त हा संस्कार मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बंद पडला होता. आधुनिक काळातील शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाशी आणि सांगतेशी अनुक्रमे वर्षारम्भ आणि वर्षान्ताची सांगड ज्ञान प्रबोधिनीने

वर्षांत उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी Read More »

वर्षारंभ उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून

वर्षारंभ उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी Read More »

विद्यारंभ उपासना

भूमिका ज्ञान प्रबोधिनीमध्ये १९७२ सालापासून इयत्ता आठवीमधल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षाग्रहण अथवा विद्याव्रत संस्कार योजणे सुरू झाले. या विद्याव्रत संस्कारात व्यक्तिमत्त्व विकसन म्हणजे काय हे समजून घेऊन ते साधण्यासाठी विद्यार्थी ब्रह्मचर्याश्रमामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात पंचकोशाधारित गुरुकुलामध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १९९७सालापासून विद्यारंभ उपासनेची योजना करण्यात आली. या विद्यारंभ उपासनेची अधिक मोठी आवृत्ती

विद्यारंभ उपासना Read More »