संत्रिका सुवर्ण महोत्सव

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २)

लेख क्र. ११ १५/६/२०२५ लेखाच्या पहिल्या भागात प्राचीन वर्णव्यवस्था कशी होती ते सांगितले. या भागात ‘स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या. यांचा थोडक्यात आढावा मा. श्री. यशवंतराव लेले यांनी घेतला आहे. समाज-सुधारणा – इंग्रजी राजवटीत आगगाडीसारखी परिवहन साधने आली. जातपात न पाहता प्रवासी […]

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २) Read More »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)

लेख क्र. १० १४/६/२०२५ मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला ‘समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..’ लेख दोन भागांमध्ये येथे सादर करीत आहोत. मा. श्री. यशवंतराव ज्ञान प्रबोधिनीतील

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १) Read More »

अपारंपरिक उर्जा – सौर उर्जा प्रकल्प

सौर दिव्यांचा प्रचार विवेक गिरिधारी पार्श्वभूमी : संपूर्ण महाराष्ट्रात वर्ष २००८ व २००९ मध्ये विजेच्या भारनियमनाने उच्चांक गाठला होता. मुंबई-पुण्यात जरी भारनियमन नसले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मात्र किमान ८ तास ते कमाल १२ तास इतके जीवघेणे भारनियमन होत होते. एकीकडे ग्रामीण जनता अनिर्बंध व निरंकुश भारनियमनाला वैतागली होती तर दुसरीकडे पुढारी मात्र जनतेला स्वावलंबी

अपारंपरिक उर्जा – सौर उर्जा प्रकल्प Read More »

विहीर खोदाई व झरे विकास

विवेक गिरीधारी दुष्काळाची परिस्थिती व तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या अन्य गावांची परिस्थिती यात खरे तर फारसा फरक नसतो. उन्हाळा चालू झाला की पाणी टंचाईच्या झळा अनेक गावांमध्ये जाणवायला सुरुवात होते. उन्हाळ्यातल्या शेवटच्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत तर पाणी टंचाईची भीषणता तीव्र असते. गावातील विहिरीत पाणी नसले तर शेजारच्या गावातून किंवा जवळपासच्या डोंगर-दऱ्यातील झऱ्यातून

विहीर खोदाई व झरे विकास Read More »

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण

लेख क्र. ९ १३/६/२०२५ मागील दोन लेखात आपण बघितले की धर्म-परिवर्तनासाठी १९३८ सालापासून ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने अनेक कामे केली. १९३९ पासून पं. रघुनाथशास्त्री कोकजे संस्थेचे कार्यवाह होते. या महान धर्म-सुधारकाचा, विद्वानाचा मृत्यू १४ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. ‘देवर्षि-प्रकाश’ या त्रैमासिकाच्या मे १९७६ च्या अंकात ‘संपादकीय’मध्ये मो. वा. निमकर यांनी ‘पं. रघुनाथशास्त्री कोकजे’ यांच्या निधनानंतर

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण Read More »

पाणलोट क्षेत्र विकासातील विविध उपचार

विवेक गिरिधारी गावातील ओढ्यास ज्या क्षेत्रातील पाणी गोळा होऊन मिळते त्या क्षेत्रास त्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र म्हणतात. गावातील ओढ्याचे पाणलोट क्षेत्र कधी गावापुरते मर्यादित असू शकते तर एखाद्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात नदीखोऱ्यातील अनेक गावे असू शकतात. प्रबोधिनीने पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर आणि वेल्हे तालुक्यांतील शिवगंगा व गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यातील विविध गावे टप्प्याटप्प्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी

पाणलोट क्षेत्र विकासातील विविध उपचार Read More »

शिवगंगा खोरे पाणलोट विकास योजना

सुभाष देशपांडे पाणलोट क्षेत्र विकास योजनेची पार्श्वभूमी : पाण्याची उपलब्धता खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करते. गरिबी आणि श्रीमंती यांमधली रेषा पाणी ठरवते. ज्या भागात पाणी मुबलक आहे तेथेच कृषिविकास व औद्योगिक विकास झपाट्याने होतो. जो भूभाग पाण्यापासून वंचित असतो अथवा जेथे पाण्याची उपलब्धता अपुरी असते तेथे विकासाची प्रक्रिया मंदगतीने पुढे सरकत राहते. महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाचे

शिवगंगा खोरे पाणलोट विकास योजना Read More »

एका भव्य स्वप्नाचा साक्षीप्रवास

विद्या हर्डीकर – सप्रे ऐतिहासिकतेपासून वास्तवापर्यंत : जवळ जवळ साडे तीनशे वर्षे झाली! पुण्याहून पंचवीस एक मैलांवरची सह्याद्रीची गावरान कूस. रांगड्या आडदांड पहाडांच्या पायांशी वसलेली मूठ मूठ झोपड्यांची खेडी. कोरभर भाकरी आणि कांदा हे तिथले ऐश्वर्य! सुलतानी जुलुमामुळे हैराण झालेली तिथली मावळी माणसं. त्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाण्याचं धाडस केलं ते एका शिवरायानं आणि एका रामदासानं

एका भव्य स्वप्नाचा साक्षीप्रवास Read More »

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’

१० जून २०२५ लेख क्र. ६ मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून  ‘ ‘Savitri: A legend and

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’ Read More »

नवीन कल्पनाविस्तार

दिनांक ८ जून २०२५ लेख क्र. ५ प्रा.अर्जुनवाडकर यांच्या संस्कृत विषयी प्रेम व आस्था दर्शविणारे संस्कृत मधील अभिनव वंदे मातरम् प्रमाणे त्यांनी विविध प्रसंगी देण्यासाठी केलेल्या संस्कृत शुभेच्छा पण सुंदर आहेत. अर्थात संत्रिकेच्या नावातील संस्कृत विषयाचे काही छोटे मोठे उपक्रम त्यांच्या काळात झाले . संत्रिका सुरू झाली तेव्हा तिला स्वतःची जागा नव्हती.दोन वर्ष हे काम

नवीन कल्पनाविस्तार Read More »