संत्रिका सुवर्ण महोत्सव

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १४

१४ : प्रबोधिनीची मांसाहाराबाबत भूमिका काय आहे ? उत्तर :- हा संवेदनशील प्रश्न आहे. याचे उत्तर काही जणांच्या भावना दुखवणारे होऊ शकते. प्रबोधिनीचे सदस्य किंवा विद्यार्थी यांनी आपापल्या घरी किंवा कुटुंबियांसह शाकाहाराबाबतचे नियम किंवा मांसाहाराच्या सवयी आपल्या कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे किंवा स्वतःच्या विचारानुसार पाळाव्यात. त्याबाबत प्रबोधिनीचे काही म्हणणे नाही. प्रबोधिनीच्या सहली, शिबिरे, सहनिवास येथे आपण मांसाहाराची […]

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १४ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १३

१३ : प्रबोधिनीत श्रद्धावान लोकांना स्थान आहे का ? उत्तर :- एखादे कर्मकांड केले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने केले तर काहीतरी अनर्थ होईल, संकट येईल किंवा लोक नावे ठेवतील या भीतीपोटी अनेक जण अनेक कृती करत असतात. अशा कृती करण्याला लोक श्रद्धा म्हणतात. ही स्वतःची तर्कबुद्धी वापरण्यापूर्वीची श्रद्धा आहे. अशा लोकांनाही प्रबोधिनीत प्रवेश आहे. कारण

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १३ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १२

१२ : प्रबोधिनीचे काम करण्यासाठी बुद्धिमत्ता हा घटक किती आवश्यक किंवा महत्त्वाचा आहे ? उत्तर :- भारतीय परंपरेत गायत्री मंत्राला अत्यंत महत्त्व आहे. या गायत्री मंत्राची उपासना सगळ्यांनी करावी असे आपण म्हणतो. गायत्री मंत्रात ‘बुद्धीला प्रचोदना मिळो’ अशी प्रार्थना आहे. त्यामुळे फक्त प्रबोधिनीच्या कामात नाही तर व्यक्तिगत आयुष्यात आणि राष्ट्रजीवनातही बुद्धिमत्ता हा घटक आवश्यक व

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १२ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ११

११ : चांगले नागरिक घडवणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे का ? उत्तर :- मला एकदा रोटरी क्लबतर्फे योजलेल्या युवकांच्या नेतृत्व विकसनाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलवले होते. तिथे मी ‘चांगल्या नागरिकांमधूनच चांगले नेते कसे घडतात’ यासंबंधी बोलावे अशी त्यांची अपेक्षा होती. ‘नेतृत्वाची जबाबदारी घेऊ शकतील असे कार्यकर्ते घडवणे’ ही भाषा आपल्याला प्रबोधिनीत समजते. सर्वसाधारण समाजामध्ये नागरिक हीच

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ११ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १०

१० : एखाद्या केंद्राचे किंवा विभागाचे काम कसे झाले किंवा कसे होते आहे हे ठरवण्याचे निकष काय ? उत्तर :- : सर्वप्रथम प्रत्येक केंद्राचे किंवा विभागाचे प्रकट केलेले उद्देश व उपक्रम परस्पर सुसंगत आहेत की नाही या निकषांशिवाय तिसरा एक निकष आहे. प्रबोधिनीच्या प्रत्येक केंद्राने किंवा आहेत की नाहीत हे पाहिले पाहिजे. उपक्रमांमुळे उद्देश साध्य

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १० Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ९

९ : उत्तमता व कामाच्या ठिकाणची परिस्थिती यांचा मेळ कसा घालावा ? उत्तर :- जमशेदपूरला टाटा स्टीलचा कारखाना सुरू झाला तेव्हा आजूबाजूच्या वनवासींची परिस्थिती पालटेल असे अनेकांना वाटले होते. प्रत्यक्षात कारखान्यातील उत्पादकता आणि तेथील पोलादाची गुणवत्ता टिकवण्यासाठी बहुसंख्य कामगार व अधिकारी बाहेरून आणायला लागले. झारखंडच्या जंगलात उत्तमतेचे बेट तयार झाले. परंतु ऐंशी वर्षे झाली तरी

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ९ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ८

८ : संघटनेला राजकारण नेहमीच वर्ज्य असते का ? उत्तर :- : संघटनेचे ध्येय काय आहे यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. राजकीय पक्ष म्हणजे सुद्धा एक संघटनाच आहे. अशा संघटनेचा प्राणच राजकारणात आहे. अनेक ज्ञाति-संघटना, विशिष्ट भाषिकांच्या संघटना, व्यावसायिकांच्या संघटना आपापल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे काम करतात. हितसंबंधांना धक्का बसत असेल किंवा हितसंबंधांना बळकटी

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ८ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ७

७ : महत्त्वाच्या निवडणुकांच्या वेळी तरी प्रबोधिनीने राजकारणाबाबत काही निश्चित भूमिका मांडायला नको का ? उत्तर :- : प्रत्येक निवडणूक त्या त्या वेळी महत्त्वाचीच वाटते. या निवडणुकीत (लोकसभा २०१४) केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष बदलावा किंवा बदलणार आहे अशी अनेकांची अपेक्षा आहे. मतदानाचा अधिकार असलेल्या व्यक्तींना, राजकीय पक्षांना किंवा निवडणुकांबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संस्था/संघटनांना या निवडणुकीबाबत काही

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ७ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ६

६ : प्रबोधिनीने India मधल्या लोकांसाठी काम करावे की भारतातल्या लोकांसाठी काम करावे ? उत्तर :- शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी जी आंदोलने केली त्या काळातील प्रचारामध्ये त्यांनी आपल्या देशाची India व भारत अशा दोन भागांमध्ये विभागणी केली. India म्हणजे शहरात राहणारे लोक व

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ६ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ५

५ : प्रबोधिनीला भौतिक संपत्ती वाढवण्याची इच्छा नाही का ? भौतिक संपत्ती म्हणजे जमिनी-इमारती, वाहने, सुसज्ज कार्यशाळा व प्रयोगशाळा असे सर्वच मला म्हणायचे आहे. उत्तर :- प्रबोधिनीचे काम वाढवण्यासाठी ‘कामातून काय साध्य करायचे ?’, ‘कामासाठी कोणती साधने वापरायची ?’ आणि ‘साधने वापरून साध्य गाठणारे कार्यसाधक कोण?’ या तीन्ही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रश्नातील भौतिक संपत्ती

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ५ Read More »