मा. यशवंतराव लेले यांचे निवडक लेख

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व

पुढे वाचण्यासाठी »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण,

पुढे वाचण्यासाठी »

हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची

पुढे वाचण्यासाठी »

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण,

पुढे वाचण्यासाठी »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात,

पुढे वाचण्यासाठी »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या

पुढे वाचण्यासाठी »

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान

लेख क्र. १९ २३/६/२०२५ अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’

पुढे वाचण्यासाठी »

भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २)

लेख क्र. १७ २१/६/२०२५ आपल्याच भाषांची आपणच कशी बिकट स्थिती करीत आहोत. बरेचदा पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवतात. तसेच सरकारही काही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे हिंदी, मराठी, बंगाली इ. भाषा हिंग्लिश, मिंग्लिश, बिंग्लिश अशा झाल्या आहेत हे आपण

पुढे वाचण्यासाठी »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २)

लेख क्र. ११ १५/६/२०२५ लेखाच्या पहिल्या भागात प्राचीन वर्णव्यवस्था कशी होती ते सांगितले. या भागात ‘स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या. यांचा थोडक्यात आढावा मा. श्री. यशवंतराव लेले

पुढे वाचण्यासाठी »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)

लेख क्र. १० १४/६/२०२५ मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला

पुढे वाचण्यासाठी »

परिवर्तन का व कसे? (भाग २)

लेख क्र. ८ १२/०६/२०२५ संत ज्ञानेश्वरांनी प्रथम परिवर्तनाचा पाया घातला. पुढे अनेक संतांनी हे परिवर्तनाचे काम चालू ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनासाठी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याप्रमाणे धर्मनिर्णय मंडळातील अनेक विद्वानांनी धर्मपरिवर्तनाचा एक टप्पा म्हणून विवाह, उपनयन इ. संस्कारांच्या

पुढे वाचण्यासाठी »

परिवर्तन का व कसे? (भाग १)

लेख क्र. ७ ११ जून २०२५ मागील दोन लेखात आपण ‘वटपौर्णिमा व वटसावित्री व्रत’ याविषयी माहिती बघितली व आजच्या काळानुसार व्रतात काय व कसे बदल आवश्यक आहेत ते बघितले. परिवर्तनाच्या या हेतूला अनुसरून श्री. यशवंतराव लेले व प्रज्ञा जेरे (अंजळ)

पुढे वाचण्यासाठी »

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६ २०/६/२०२५ संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर,

पुढे वाचण्यासाठी »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

लेख क्र. ३० ०४/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे

पुढे वाचण्यासाठी »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या

पुढे वाचण्यासाठी »