प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप
लेख क्र. २० २४/६/२०२५ अतिवृष्टी, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी ओढवते, मोठा विनाश होतो. अशीच एक विनाशकारी आपत्ती म्हणजे भूकंप. किल्लारी (१९९३) हा भीषण भूकंप अनुभवल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली की प्राचीन काळी झालेल्या भूकंपाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उत्सुकतेपोटी संत्रिकेतील मा. श्री. यशवंतराव लेले, प्रा. शुभांगी देवरे व डॉ. वसंत शंकर लेले यांनी […]
प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप Read More »