संत्रिका सुवर्ण महोत्सव

श्री संत तुकाराम महाराज गाथेतील विविध विषय

लेख क्र. ३१ ०५/०७/२०२५ संत तुकाराम महाराज (जन्म-इ.स.१५९८, मृत्यू-इ.स.१६४९) त्यांच्या मधाळ व भक्तिरसाने भरलेल्या अभंगांमुळे सर्वांनाच परिचित आहेत. हे अभंग ‘संत तुकाराम गाथा’ यात संग्रहित आहेत. ह्या अभंगांचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास केल्यावर डॉ. मनीषा शेटे यांना अध्यात्माशिवाय अनेक सामाजिक घटना, विविध विषय यांचीही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी हा माहितीपर व अभ्यासपूर्ण लेख लिहिला. याच मालिकेत […]

श्री संत तुकाराम महाराज गाथेतील विविध विषय Read More »

हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे

हिंदू जीवनदृष्टी Read More »

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण, मा. श्री. यशवंतराव लेले यांनी नक्की या संस्कृतीला काय म्हणायचे या प्रश्नावर अभ्यास करून उत्तर

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती? Read More »

योगशास्त्राचा इतिहास व विकास

लेख क्र. २६ ३०/६/२०२५ मानवाच्या दीर्घायुषी व निरोगी जीवनासाठी ‘योग’ महत्त्वाचा आहे. नुकताच २१ जूनला आंतरराष्ट्र्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. परंतु हा योग फक्त एकच दिवस नाही तर आयुष्यभर आत्मसात करणे गरजेचे आहे. म्हणूनच योगशास्त्राची माहिती असणेही आवश्यक आहे. त्या संदर्भातला हा लेख आहे डॉ. भाग्यश्री हर्षे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत

योगशास्त्राचा इतिहास व विकास Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात, गृहप्रवेश या विधी आहेत. वारली लोकांच्या ह्या लग्नविधीतून शहरी माणसांनासुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसरा

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २) Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं असूनही ते अतिशय मागासलेलं राहिलं. असं असलं तरी तिथल्या जीवनातील सहज-

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १) Read More »

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी

लेख क्र. २३ २७/६/२०२५ गरुड पुराणातील आयुर्विज्ञान, भूकंप, संस्कृत साहित्याचा इतिहास असे मोठे प्रकल्प संत्रिकेत २००२ च्या आसपास झाले. प्रकल्पांशिवाय संत्रिकेतून वाचस्पती पदवीसाठी (Ph.D.) अभ्यास करणारी पहिली परदेशी विद्यार्थिनी ‘Tan Kah Siew’ होती. त्यांनी २००२ मध्ये संत्रिकेत संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘The Path to Liberation : (Nirvana/Nibbana) Yoga in Bhagavadgeeta vis-as-vis Vipasaanaa in

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २)

लेख क्र. २२ २६/६/२०२५ मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २) Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १)

लेख क्र. २१ २५/६/२०२५ डॉ. सुरुची पांडे यांनी केवळ संस्कृत अभ्यासक नाही तर सामान्य वाचकाला नजरेसमोर ठेवून ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ हा प्रकल्प संत्रिकेमध्ये हाती घेतला. त्यासाठी त्यांना मा. श्री. यशवंतराव लेले व मा. डॉ. प्रमोद लाळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत साहित्याचा इतिहास या विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ भागांमध्ये केला गेला

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १) Read More »

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप

लेख क्र. २० २४/६/२०२५ अतिवृष्टी, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी ओढवते, मोठा विनाश होतो. अशीच एक विनाशकारी आपत्ती म्हणजे भूकंप. किल्लारी (१९९३) हा भीषण भूकंप अनुभवल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली की प्राचीन काळी झालेल्या भूकंपाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उत्सुकतेपोटी संत्रिकेतील मा. श्री. यशवंतराव लेले, प्रा. शुभांगी देवरे व डॉ. वसंत शंकर लेले यांनी

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप Read More »