यशवंतराव लेले

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्‍या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या […]

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य Read More »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण

खरा धर्म आणि आचारधर्म Read More »

हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे

हिंदू जीवनदृष्टी Read More »

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण, मा. श्री. यशवंतराव लेले यांनी नक्की या संस्कृतीला काय म्हणायचे या प्रश्नावर अभ्यास करून उत्तर

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती? Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात, गृहप्रवेश या विधी आहेत. वारली लोकांच्या ह्या लग्नविधीतून शहरी माणसांनासुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसरा

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २) Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं असूनही ते अतिशय मागासलेलं राहिलं. असं असलं तरी तिथल्या जीवनातील सहज-

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १) Read More »

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान

लेख क्र. १९ २३/६/२०२५ अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्याला गती दिली. या प्रकल्पाला नागपूरचे ७४ वर्षीय स्थापत्य

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २)

लेख क्र. १७ २१/६/२०२५ आपल्याच भाषांची आपणच कशी बिकट स्थिती करीत आहोत. बरेचदा पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवतात. तसेच सरकारही काही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे हिंदी, मराठी, बंगाली इ. भाषा हिंग्लिश, मिंग्लिश, बिंग्लिश अशा झाल्या आहेत हे आपण मागच्या भागात बघितले. आता हा भाग आपल्याला सांगतो की संत ज्ञानेश्वर, संत तुलसीदास यांनी त्यांच्या

भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २) Read More »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २)

लेख क्र. ११ १५/६/२०२५ लेखाच्या पहिल्या भागात प्राचीन वर्णव्यवस्था कशी होती ते सांगितले. या भागात ‘स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या. यांचा थोडक्यात आढावा मा. श्री. यशवंतराव लेले यांनी घेतला आहे. समाज-सुधारणा – इंग्रजी राजवटीत आगगाडीसारखी परिवहन साधने आली. जातपात न पाहता प्रवासी

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..(भाग २) Read More »

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)

लेख क्र. १० १४/६/२०२५ मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला ‘समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..’ लेख दोन भागांमध्ये येथे सादर करीत आहोत. मा. श्री. यशवंतराव ज्ञान प्रबोधिनीतील

समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १) Read More »