यशवंतराव लेले

गायींचे विश्वातील योगदान

मा. यशवंतराव लेले यांनी २००९ साली लिहिलेला हा गायींविषयीचा लेख आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वेदांची जीव जगताकडे पाहण्याची व्यापक दृष्टी होती. त्यामुळे गवताच्या पात्यापासून ते वृक्षापर्यंत आणि कृमिकीटकांपासून मनुष्यमात्रांपर्यंत सर्वाविषयी ‘आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्’ अशी सहानुभूतीची व स्वतःला दुःखद वाटणारी गोष्ट आपण दुसऱ्यांच्या बाबत करू नये अशी वागणूक वेदातील माणसांची होती. दर्भ म्हणजे पाणथळ […]

गायींचे विश्वातील योगदान Read More »

जलतत्त्वाची विविध रूपे

मा. यशवंतराव लेले यांनी २०१५ साली लिहिलेला हा लेख आहे. पृथ्वीवर कित्येक हिमयुगे येऊन गेल्याचा इतिहास आहे. पुढे ते हिम वितळून हा ग्रह पूर्ण जलमय होऊन गेला. क्रमाक्रमाने पाणी बाष्परूपाने कमी होत गेले. त्या भौगोलिक इतिहासाच्या आधारे ‘मनू आणि मासा’ या सारख्या पुराणकथा जगभर निर्माण झाल्या.  शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटले आहे, ‘इयं वै पृथ्वी भूतस्य प्रलयात्

जलतत्त्वाची विविध रूपे Read More »

मोठं होणं!

मा. यशवंतराव लेले सर्वजण मोठे होत असतात. मनात असो की नसो, प्रत्येक दिवशी प्रत्येक जण मोठा होतच असतो! हे वयानं मोठं होणं सहजच असतं! त्याची जाणही फारशी आपल्याला नसते. वाढदिवस साजरा करणाऱ्यांना त्याची जाणीव बहुधा राहते. इतरांना त्याचं भान बरेच उशिरा येते. पण ज्ञानानं मोठं होणं हे मात्र प्रयत्नसाध्य असतं. त्यासाठी कष्ट सोसण्याची सिद्धता लागते.

मोठं होणं! Read More »

उत्तम उद्योजकत्व!

मा. श्री. यशवंतराव लेले मा. यशवंतराव लेले यांनी २२ जानेवारी २०१३ रोजी लिहिलेला ‘उद्योजकता’ संबंधी लेख. उद्योग, व्यवसाय करणे महत्त्वाचे आहेच, पण ते कोणत्या तत्त्वाने करावे ते त्यांनी या लेखात सांगितले. संतश्रेष्ठ जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराज हे वाणसौद्याचा व्यवहार करीत असत. पण त्यांचे व्रत होते सचोटीचा धंदा करण्याचे! त्यामुळे धनसंग्रह करतानाही त्यांची दृष्टी कशी होती,

उत्तम उद्योजकत्व! Read More »

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्‍या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य Read More »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण

खरा धर्म आणि आचारधर्म Read More »

हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे

हिंदू जीवनदृष्टी Read More »

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण, मा. श्री. यशवंतराव लेले यांनी नक्की या संस्कृतीला काय म्हणायचे या प्रश्नावर अभ्यास करून उत्तर

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती? Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात, गृहप्रवेश या विधी आहेत. वारली लोकांच्या ह्या लग्नविधीतून शहरी माणसांनासुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसरा

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २) Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं असूनही ते अतिशय मागासलेलं राहिलं. असं असलं तरी तिथल्या जीवनातील सहज-

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १) Read More »