वैचारिक

माधव माली एक सयाना- अभंग क्रमांक ८

माधव माली एक सयाना । अंतरिगत रहै लुकाना ॥ धृ ॥आपै बाडी आपै माली । कली कली कर जोडै ।पाके काचे काचे पाके । मनिमानै ते तोडै ॥ १ ॥आपै पवन आपै पाणी । आपै बरिषै मेहा ।आपै पुरिष नारि पुनि आपै । आपै नेह सनेहा ॥ २ ॥आपै चंद सूर पुनि आपै । आपै […]

माधव माली एक सयाना- अभंग क्रमांक ८ Read More »

राम आकाशीं पाताळी- अभंग क्रमांक ७

राम आकाशीं पाताळी । राम नांदे भूमंडळी ।राम योगियांचे मेळी । सर्व काळी शोभतो ॥धृ ॥राम नित्य निरंतरी । राम सबाह्य अंतरी l राम विवेकाचे घरी । भक्तीवरी सांपडे ॥ १ ॥राम भावे ठायींं पडे । राम भक्तांसी सांपडे ।राम मीपणें नातुडे । मौन घडे श्रुतींंसी ॥ २ ॥राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण

राम आकाशीं पाताळी- अभंग क्रमांक ७ Read More »

  दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६

दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां । येथें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥अवघे हातोहातींं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतींं ॥२॥हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दुःख निरसूं तेणें ॥३॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामी अनुसंधान तुटों नेदूं ॥४॥घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥नामा म्हणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी

  दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६ Read More »

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल -अभंग क्रमांक ५

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥ धृ ॥ भावभक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥१॥ दया, क्षमा, शांती हेचि वाळवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥२॥ ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक, आनंद । हाचि वेणु नाद शोभतसे ॥३॥ दश इंद्रियांचा एक मेळा केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥४॥देही

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल -अभंग क्रमांक ५ Read More »

माझे मज कळों येती अवगुण – अभंग क्रमांक ४

 माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥आतां आड उभा राहें नारायण । दयासिंधुपणा साच करी ॥वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन झालों देवा ॥तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा॥ या निरूपणमालेतील पहिले दोन अभंग मी आठवीत असताना माझ्या परिचयाचे झाले. तिसरा अभंग मी अकरावी

माझे मज कळों येती अवगुण – अभंग क्रमांक ४ Read More »

एक तत्त्व नाम दृढ धरी मना – अभंग क्रमांक – ३

एक तत्त्व नाम दृढ धरी मना एक तत्त्व नाम दृढ धरी मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ ध्रु ॥ ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥ २ ॥ नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणी ॥३॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे

एक तत्त्व नाम दृढ धरी मना – अभंग क्रमांक – ३ Read More »

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २

हरिभजनावीण काळ घालवू नको रे हरिभजनावीण काळ घालवू नको रे । ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे ।।धृ।। दोरीच्या सापा भिउनि भवा, भेटि न होती जीवा शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।१।। विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल । अपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।२।। संतसंगतीने उमज पाडुनि मनि उरते समज

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २ Read More »

हेची थोर भक्ती – अभंग १

हेचि थोर भक्ति हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची।। ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।। वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।। जून १९६९ मध्ये ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू झाली आणि मी ही प्रशालेत

हेची थोर भक्ती – अभंग १ Read More »

पद्य निरूपणाची भूमिका

निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न) निरूपणे का लिहायला घेतली ? (दुसरा प्रश्न) पद्यांची निवड कशी केली ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे — सुमारे अकरा-बारा वर्षांपूर्वी ‌‘स्वतःला घडविण्यासाठी उपासना‌’

पद्य निरूपणाची भूमिका Read More »

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे

निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे Read More »