संत्रिका

भारतीय भाषांचे भवितव्य काय?

श्री. यशवंतराव लेले 2011 साली केंद्रिय हिंदी समितीने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक परिपत्रक काढले होते. त्यात हिंदी भाषा सोपी केली जावी असे म्हटले होते. हिंदी सह अन्य भारतीय भाषांमध्ये झालेली इंग्रजीची सरमिसळ, एकूणच भाषांची झालेली दयनीय स्थिती आणि त्यातून निघालेले केंद्राचे परिपत्रक पाहून श्री. यशवंतराव लेले यांनी त्यांचे विचार लेखाच्या रूपात प्रकट केले. त्यांचा हा लेख […]

भारतीय भाषांचे भवितव्य काय? Read More »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

श्री. यशवंतराव लेले ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त 2011 मध्ये श्री. यशवंतराव लेले यांचा हा लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी मांडले आहेत. संत्रिका विभागाच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त हा लेख पुनर्प्रकाशित केला जात आहे.   राष्ट्र – स्वामी विवेकानंदांनी एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानचा सखोल विचार केलेला आहे. ‘हिंदुस्थानातील राष्ट्र म्हणजे

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो

श्री. यशवंतराव लेले इतिहास हे राष्ट्रनिर्मितीचे फार मोठे साधन आहे, याचा आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडलेला असला आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा विकृत जातीय विपर्यास खपवून घेण्यापर्यंत आपल्याकडील अनेक विचारवंतांचीही मजल गेलेली असली तरी पाकिस्तानात मात्र त्यांच्याच दृष्टीने इतिहास शिकवला जातो. त्यात काय काय सांगितले जाते, याचा एका पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने घेतलेला आढावा. बरेच दिवस जिज्ञासा होती की

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो Read More »

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह

मैत्री वधुवरांची ! मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह Read More »

युवती विभाग

ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग ‘संघटन हे सर्व देशप्रश्नांसाठीचे योग्य उत्तर आहे’ ही भूमिका ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे. त्याच भूमिकेने युवतींचे संघटन करण्यासाठी युवती विभाग काम करतो. युवती विभाग म्हणजे वय वर्षे १० ते ६० मधील ‘युवतींसाठी’ संघटनात्मक रचना! १९६४ पासून युवतींच्या संघटनाची सुरुवात स्वतः प्रबोधिनीचे आद्य संचालक संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी तेव्हाच्या युवती

युवती विभाग Read More »