वैचारिक

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २

हरिभजनावीण काळ घालवू नको रे हरिभजनावीण काळ घालवू नको रे । ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे ।।धृ।। दोरीच्या सापा भिउनि भवा, भेटि न होती जीवा शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।१।। विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल । अपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।२।। संतसंगतीने उमज पाडुनि मनि उरते समज […]

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २ Read More »

हेची थोर भक्ती – अभंग १

हेचि थोर भक्ति हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची।। ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।। वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।। जून १९६९ मध्ये ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू झाली आणि मी ही प्रशालेत

हेची थोर भक्ती – अभंग १ Read More »

पद्य निरूपणाची भूमिका

निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न) निरूपणे का लिहायला घेतली ? (दुसरा प्रश्न) पद्यांची निवड कशी केली ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे — सुमारे अकरा-बारा वर्षांपूर्वी ‌‘स्वतःला घडविण्यासाठी उपासना‌’

पद्य निरूपणाची भूमिका Read More »

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे

निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे Read More »

प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी 

(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण) तपस्येमुळे जीवन पुनीत होते. इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले. स्वतः चाकरीमध्ये बुडून गेले आणि देशही बुडाला. असे लोक भारतात पुन्हा निर्माण व्हायचे नसतील तर तपस्या हवी. एखाद्या ध्येयासाठी दिवसरात्र परिश्रम करणे म्हणजे तपस्या. तपस्येसाठी लागणारी शक्ती प्रतिज्ञेतून येते. टिळक, आगरकर

प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी  Read More »

१८. विमल हेतू स्फुरो..

कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज भासणारे मतभेद ५० वर्षांनी नाहीसे झालेले असतील असेही त्यांनी म्हणले आहे. हे त्यांचे उद्गार १९८२ सालचे आहेत. त्याला आज ३३ वर्षे झाली. भविष्यकाळात काय होऊ शकेल

१८. विमल हेतू स्फुरो.. Read More »

१७. सश्रद्ध समर्पण

प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव घेऊन, गीता, रामायण इत्यादी पवित्र ग्रंथ हातात धरून, सद्गुरुचे अथवा अन्य पूजनीय महापुरुषाचे किंवा महासतीचे चित्र समोर ठेवून किंवा आपल्याच छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली जाते.

१७. सश्रद्ध समर्पण Read More »

१६. स्व-निश्चय आवश्यक..

आळस, कंटाळा, व्यावहारिक अडचणी, संशय, शंका अशा अनेक कारणांमुळे आपण हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे काम थांबू शकते. प्रतिज्ञेची रोज आठवण ठेवली तर असे खंड पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रतिज्ञा केली आहे या आठवणीने खंड पडला तरी काम पुन्हा सुरू करता येते; प्रतिज्ञाग्रहण आणि प्रतिज्ञा-स्मरण यामुळे आपली इच्छाशक्ती वाढू शकते. इच्छाशक्ती – म्हटलेले खरे करून दाखविण्याची शक्ती

१६. स्व-निश्चय आवश्यक.. Read More »

१५. मातृभूमिपूजनास या..

दर वर्षी दिनांक १२ जानेवारी हा दिवस देशभर ‘युवक दिवस’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी विवेकानंद जयंती असते. विवेकानंदांनी युवकांना आवाहन केले म्हणून त्यांचा जन्मदिवस युवकदिन म्हणून गेली तीस वर्षे साजरा करण्यात येत आहे. विवेकानंदांनी केवळ युवकांनाच नाही तर देशातील सर्वांनाच आवाहन केले. अमेरिकेतील दौरा आटोपून विवेकानंद भारतात परत आल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. स्वागताला

१५. मातृभूमिपूजनास या.. Read More »

१४. सर्वसमावेशक स्वदेशी

प्रथम प्रतिज्ञेनंतरचे तुमचे मनोगत मिळाले. आजपर्यंत बहुतेक वेळा प्रतिज्ञा घेणाऱ्यांशी प्रतिज्ञाग्रहणापूर्वी काही ना काही चर्चा होत असे. प्रतिज्ञेसंबंधी जे सर्वसाधारण प्रश्न प्रतिज्ञा घेणाऱ्यांच्या मनात असतात, ते अनेकांशी बोलण्यातून लक्षात आलेले. त्याच्या आधारेच प्रतिज्ञेसंबंधी प्रश्नोत्तरे तयार केली होती. तुमच्या पत्रामध्ये तुम्ही काय काम करायचे व कसे करायचे याबाबतचे तुमचे संकल्प कमी-अधिक प्रमाणात दिलेले आहेत. प्रतिज्ञा घेतल्यानंतर

१४. सर्वसमावेशक स्वदेशी Read More »