वैचारिक

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…

निरूपण – आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत. जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥ जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच […]

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… Read More »

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए …

निरूपण – प्रबोधिनीच्या दशवार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘आम्ही जाऊच जाऊ’  हे पद्य लिहिले गेले. त्यात एक कडवे नवतेज, नवक्षितिजे, नवस्वप्ने, नवीन कवने, नव्या कहाण्या, नवस्फूर्ती असा नाविन्याचा पुरस्कार करणारे आहे. प्रबोधिनीतील कवींनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आणखी पाच पद्यांमध्ये एखाद्या कडव्यात नाविन्याचा उल्लेख आहे. मात्र अशा पद्यांमध्ये नाविन्यापेक्षा तेज, पराक्रम, राष्ट्रघडण, ध्येयाचा ध्यास, यशस्वी जीवन, विजयी

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए … Read More »

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन

निरूपण – लौकिक जीवनात वाढदिवस, लग्न-समारंभ, सत्कार-समारंभ अशा प्रसंगी उत्तमातली उत्तम, सर्वात शोभिवंत, सगळ्यांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू उत्सवमूर्ती व्यक्तीला देण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. यासाठी केलेल्या कष्टांना, खर्चाला कोणी समर्पण किंवा त्याग म्हणत नाही. उत्सवमूर्तीला मोठा पुष्पगुच्छ, आकर्षक शुभेच्छापत्र किंवा सुंदर कलाकृती भेट देण्यासाठी जेवढे धडपडू, तेवढे स्वतःचे बलसंपन्न शरीर, सुदृढ मन आणि तरल बुद्धी समाजाकरता,

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन Read More »

हे कर्मयोगिन्

हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या असंख्यात ज्योतिर्दळे लावली जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमुची वाट तेजाळली ॥ ध्रु. ॥दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा, मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हाला दिली हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या कृतीने नवी प्रेरणा कोरली ॥ १ ॥ जेथे घोर अन्याय थैमान घाली तिथे धावुनी जा

हे कर्मयोगिन् Read More »

हे ऋषिवर श्रीअरविंद

हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥ वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे ‘व्हा सिद्ध संगरा’, वदला, ‘सांडूनि भ्रांति-मोहाते’ ॥ १ ॥द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली ‘ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते’ ॥ २

हे ऋषिवर श्रीअरविंद Read More »

हे वीर विवेकानंद हिंदी

हे वीर विवेकानंद हिन्दुयशमूर्ति… हिन्दुयशमूर्ति… हे युवकप्रवर, तुम युवहृदयों की स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ माँ विश्वधर्म की देखी जब बन्धन में तुम क्षुब्ध सिंह से व्याकुल थे अंतर में उसके मुक्ती की प्रखर आस मन में थी ॥ १ ॥ शत आघातों से मर्माहत थी कब की वह हिन्दुचेतना तुमने संजीवित की अर्पण की उसको

हे वीर विवेकानंद हिंदी Read More »

हे वीर विवेकानंद

हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ दास्यात पाहनी विश्वधर्मजननी ही तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ॥ १ ॥शत आघातांनी कुंठित मूर्छित झाली ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ॥ २ ॥स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द ‘मन वज्र हवे अन्

हे वीर विवेकानंद Read More »

पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका…

निरूपण – प्रबोधिनीतील पहिल्या वर्षातच दलावर म्हटलेले हे पद्य. पहिल्यांदा म्हटले तेव्हाच आवडले. एकट्याने सुद्धा ते स्वतःशीच अनेक वेळा म्हटले. न राहवून त्याच्या कवीचा शोध घेतला. ‘Psalm of life’ (जीवनाचे स्तोत्र) या इंग्रजी कवितेचे ते मुक्त भाषांतर असल्याचे तेव्हा कळले. मूळ इंग्रजी कविताही इतकी प्रभावी आहे की एका जुन्या मराठी चित्रपटातली नायिका ती इंग्रजी कविता

पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका… Read More »

पद्य क्र. ८ – हम करें राष्ट्र आराधन

निरूपण – प्रबोधिनीमधील वर्षान्त उपासनेमध्ये ‌‘राष्ट्रदेवा भवेम‌’ असे आपण सर्वजण म्हणतो. ‘आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ’ असा त्याचा अर्थ. असे झाले पाहिजे हे स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम अतिशय आग्रहाने सांगितले. तेव्हा त्यांच्या समोर ‘वंदे मातरम्‌‍’ हे गीत होतेच. त्याशिवाय सर्व जीवांची सेवा म्हणजे ईश्वराची पूजा हे त्यांच्या गुरूंचे वचनही होते. सर्व जीवांची सेवा करायच्या आधी आपल्या

पद्य क्र. ८ – हम करें राष्ट्र आराधन Read More »

पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो

निरूपण – साने गुरुजींच्या १६३ कवितांचा संग्रह १९३५ साली ‌‘पत्री‌’ या नावाने प्रकाशित झाला होता. पत्री म्हणजे देवपूजेत वाहतो ती विविध वनस्पतींची पाने. जगन्मातेला, भारतमातेला, जन्मदात्री आईला वाहिलेल्या कविता म्हणजेच पत्री. त्यातले एक पान म्हणजे ‌‘बलसागर भारत होवो‌’ ही कविता. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लिहिलेली असल्याने त्यात परदास्यातून मुक्तीचा, स्वातंत्र्याचा संदर्भ असलेले काही शब्द होते. असे दोन-तीन

पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो Read More »