वैचारिक

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी

समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण […]

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले,

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व Read More »

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण

नवे मार्ग शोधताना : रोजच्या सवयीच्या रस्त्याने जायचे असेल तर अंधारातही चालत जाता येते. व्यवस्थित आखलेला, खाणाखुणा दाखवणारा, प्रकाशित असलेला रस्ता असला तर नव्या रस्त्यानेही न चुकता जाता येते. रुळलेली, मळलेली वाट जिथे संपते तिथून पुढे अंदाज घेत घेतच जावे लागते. स्वतः वाट तयार करत जावे लागते. एखादा मोठा गट किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती कुठे

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण Read More »

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६

प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन) आणि तिची नियमावली (रुल्स रेग्युलेशन्स्) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल झाले,

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६ Read More »

पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५

पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें ॥ धृ ॥भक्तीची आवडी नाही निरंतर । कोरडें अंतर भावेंविण ॥ १ ॥माझे मीतूंपण गेले नाही देवा । काय करूं ठेवा संचिताचा ॥ २ ॥रामदास म्हणे पतिताचें उणें । पतितपावनें सांभाळावे ॥ ३ ॥ ‘रामदास काय म्हणाले?’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९९ साली प्रकाशित झाली. पण त्यासाठी समर्थ

पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५ Read More »

८. समाजसंस्थापनेसाठी व्यक्तिमत्व विकसन

भन्न मूर्तीतील देव कुष्ठरोगाने विविध प्रकारचे अपंगत्व आलेल्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्याचे काम करणारे बाबा आमटे यांचे नुकतेच निधन झाले. कुष्ठरोग्यांमध्येही देव पाहावा ही दिशा विवेकानंदांनी दाखवली. व्यक्तिगत आचरणाचा नमुना गांधीजींनी दाखवला. सामूहिक आचरणाचा टिकाऊ नमुना बाबा आमट्यांनी दाखवला. कुष्ठरोग निर्मूलनाचे काम आता प्रतिबंधाच्या टप्प्याला येऊन पोचले आहे. काही वर्षांनी त्याचे पूर्ण उच्चाटनही

८. समाजसंस्थापनेसाठी व्यक्तिमत्व विकसन Read More »

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे

वंश आणि वारसा एका निवृत्त न्यायाधीशांशी बोलताना मृत्युपत्रांमधील वेगवेगळ्या गंमती-जंमती ते सांगत होते. मृत्युपत्रांसंबंधीचे अनेक वाद त्यांच्या समोर निवाड्यासाठी आलेले होते. त्यातले अनुभव सांगता सांगता त्यांनी एक सूत्र सांगितले. ते म्हणाले की “तुम्ही स्वतः मिळवलेली संपत्तीं तुम्ही तुमच्या मुला-मुलींना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, नोकरांना, कोणालाही देऊ शकता. परंतु आधीच्या पिढीतील कोणीतरी तुम्हाला अधिकृत वारसदार म्हणून दिलेली

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे Read More »

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते – अभंग क्रमांक – १४

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवीते हरीवीण ॥ १ ॥देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नये ॥ २ ॥मानसाची देव चालवी अहंता । मीच एक कर्ता म्हणो नये ॥ ३ ॥वृक्षाचेहि पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥ ४ ॥तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते – अभंग क्रमांक – १४ Read More »

वैष्णवजन तो तेने कहिअे – अभंग क्रमांक – १३

वैष्णवजन तो तेने कहिअे, जे पीड पराई जाणे रे; परदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे ॥ धृ ॥ सकळ लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे; वाच काछ मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे ॥ १ ॥ समदृष्टी ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे; जिह्वा थकी असत्य न

वैष्णवजन तो तेने कहिअे – अभंग क्रमांक – १३ Read More »